कोल्हापुरी चप्पल... आवाज करकरीत, पायात घातली की काय तो रूबाब... तिचा बाजंच न्यारा, तिची भुरळ पडली नाही असा एकही भारतीय माणूस सापडणार नाही. ती पायात घातली तरी रूबाब अन् हातात घेतली तरी दुसऱ्यांचा रूबाब उतरवणारी... ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे १९ वर्षांनंतर एकत्र आले. मराठी माणसांनी त्याचे जोरदार स्वागत केले. मात्र आपण दोघे किती वर्षांनी एकत्र आलात...? ज्या पद्धतीने तुम्ही दोघे एकमेकांच्या खांद्यामध्ये हात टाकून व्यासपीठावर आलात, ते पाहून दोन जिवलग मित्र एकत्र येत ...
२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने ८४ जागा तर मनसेने ७ जागा जिंकल्या होत्या; मात्र उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अर्धी ताकद कमी झाली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या नेत्यांना उभारी मिळू शकते. उद्धवसेना व मनसे यांनी एकत्र यावे, याकरिता पलावा उड्डाणपुलाचे आंदोलन कारणीभूत ठरले होते. ...
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते. ...
चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी... विठ्ठल विठ्ठल जयहरी...दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी... असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. ...