यावर्षी फेब्रुवारीत आंबा बाजारात आला तरी प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा लांबल्यामुळे डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूर येथे झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. ...
Mayawati Akash Anand: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाचा आकाश आनंद यांची आधी पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता त्यांना पक्षातूनच बाहेर काढण्यात आले आहे. ...
सातारा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणा देत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ... ...