Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सैथली गावामध्ये पाटाच्या पाण्यावरून झालेल्या वादामधून रक्ताचे पाट वाहिले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटाच्या पाण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वादावादी ...
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेनं रविवारी कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी ६२५ कोटी रुपयांचं दान करण्याची घोषणा केली. ...
सोन्याच्या गुंतवणुकीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सोन्याचा दर ४७,००० रुपयांवर होता. ...
अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना श ...