मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्यासाठी एमएमआरडीए ने गेल्या वर्षी सदर डोंगर पट्ट्यात असलेली १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्याने ती काढून टाकण्याची परवानगी मीरा भाईंदर महापालिके कडे मागितली होती . ...
Cyber Crime News: ऑनलाइन, फोन कॉल करून गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचं प्रमाण मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र अशी फसवणूक करणाऱ्या डिजिटल चोरालाच एका तरुणाने चातुर्याचा वापर करून गंडवल्याची घटना समोर आली आहे. ...
नवाज शरीफ यांनी भारताने जी मागणी केली त्याचा स्वीकार करत नवी दिल्लीत कुठल्याही फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतली नाही असंही अब्दुल बासित यांनी सांगितले. ...
शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ९ हजार ७०० कोटीची भरीव तरतूद केली आहे, असंही अजित पवार म्हणाले. ...