राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागा नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून येथील ६ हजार ९९६ बागा नोंद झाल्या आहेत. ...
Yuzvendra Chahal Dhanashree Divorce Reason: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी या सेलिब्रिटी कपलचा संसार मोडला. आता त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं आहे. ...
Maharashtra Weather Forecast : राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून कोकण (Konkan) आणि इतर भागातही पाऊस आणि उष्णतेचा तडाखा दिसून येत आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर (Temperatures rise) ...
सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...