वारकऱ्यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...
मृत तरुणीच्या कुटुंबाने, मुलीच्या प्रियकरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला त्यांनीच मारले असा आरोप, या मुलीच्या कुटुंबाने केला आहे. ...