शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी पिणे ही कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. मात्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये पाण्याच्या शुद्धतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शेतातील विहिरीतील पाणी मातीच्या मटक्यांमध्ये ठेवून थंड ...
Svamitva Scheme : अमरावती जिल्ह्यात १३१७ गावांमध्ये 'ड्रोन फ्लाइंग' (Drone flying) झाल्याने गावठाणातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व भूमापन झाले व १०८९ गावात प्रत्येक मिळकतींचा नकाशा व पीआर कार्ड तयार झालेले आहे. यासाठी 'स्वामित्व योजना' (Svamitva Sch ...
BSNL Vs VI : तुम्ही बीएसएनएलचा १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ८९७ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बीएसएनएल व्यतिरिक्त, VI त्यांच्या वापरकर्त्यांना १८० दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. ...