श्रीपाद नाईक या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात त्यांनी विविध मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, यंदा प्रस्थापितविरोधी मतांचा काहीसा फटका त्यांना जाणवू लागला आहे. ...
याचा अर्थ ९७ ते ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जेमतेम दोन ते अडीच टक्के हटवादी मंडळी मराठीत फलक लावण्यास विरोध करीत आहेत. ...
१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. ...