ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ‘डिजिटल इंटेलिजन्स’ आणि ‘चक्षू’ असे दाेन प्लॅटफाॅर्म लाॅंच केले. संचार सारथीच्या पाेर्टलवर ‘चक्षू’ची लिंक आहे. तिथे लाॅगिन केल्यानंतर तक्रार दाखल करता येईल. ...
गोदामाला लागलेली आग ऑक्टो इंटरियल कारखान्यात पसरल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरत असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व पालघर नगर परिषदेच्याही गाड्या मदतीसाठी मागविण्यात आल्या. ...
IND vs ENG 5th Test Match: धर्मशालाच्या मैदानात ३ आठवड्यांपूर्वी रणजी सामना खेळवला गेला. हा रणजी सामना दिल्ली आणि हिमाचल प्रदेश यांच्यात खेळला गेला होता. ...
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...