Saransh: रब्बी हंगामातील पिके हाताशी आली असताना अवकाळीने ती जमीनदोस्त केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून संबंधितांना दिलासा दिला जाणे गरजेचे आहे. ...
Goa News: सरकारतर्फे व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जाते. गोदाम आणि लॉजिस्टिक्स धोरण लागू केल्यामुळे, पुढील दशकात गोव्याला एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून स्थान देण्याचे आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत ...
Kolhapur News: नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा जाहीर विरोध असुन शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करण्याचा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला. ...
२०३० पर्यंत जागतिक दुध उत्पादनात भारताचा वाटा एक तृतीयांश एवढा वाढवण्याचे भारताचे लक्ष्य असल्याचे एनडीडीबीने सांगितले. यासाठी प्राण्यांचे प्रजनन, ... ...