गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...
Goa News: मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दक्षिण नॉर्वेमधील क्रिस्टियनसँड येथे आयोजित आगदार इंडिया बिझनेस परिषदेत भाग घेऊन तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले. गोवा सरकारचे मत्स्य व्यवसाय धोरण तसेच मच्छिमारांच्या कल्याणासाठी असलेल्या योज ...
Nagpur News: विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वत: घेणार आहेत. ५ मार्च रोजी अकोला येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून तीत नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलढाणा-वाशिम या सहा मतदारसंघांचा आ ...
पक्ष जो काही निर्णय देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आम्हाला आमची भूमिका मांडता येईल. आम्हाला ही जागा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं. ...
पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल, असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून, राज्यात ९ कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. ...