जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री बस पेटविल्याची घटना घडली. त्यानंतर एसटी महामंडळाने आगार प्रशासनास खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या ...
अनेक ठिकाणी तर झाडांना रंगरंगोटी ही करण्यात येत असून अशाप्रकारे खोडांना रंग चढविला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. ...
उल्हासनगर महापालिका कारभाराबाबत एकेक प्रकार उघड होत आहेत. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महापालिकेने ६५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एका पेक्षा जास्त अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली आली आहे. ...