भूजल मुल्यांकनानुसार४० ते ४५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर घेण्यास मनाई आहे. केवळ समूह विहिरी घेण्यास अनुमती आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ...
एकीकडे अंबानींच्या लेकाचा वेडिंग सोहळा होत असताना दुसरीकडे मात्र अंबानींच्या जिओ कंपनीने मोबाईलच्या रिचार्जमध्ये वाढ केली. त्यावरुन सोशल मीडियावर तुफान मीम्सही व्हायरल झाले होते. आता मराठी अभिनेत्रीने मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. ...