पाऊस अन् सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर परिणाम जाणवत आहे. काही भागातील पिकांवर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाणथळ भागातील जमिनीवरील पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यावर नियंत्रण मि ...
दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र शासनाने १९९५ साली अधिनियम आणला. नंतर २०१६ साली सुधारित अधिनियम आला. दिव्यांगांना नोकरी, शिक्षणात चार टक्के आरक्षण व सवलती आहेत. मात्र, धडधाकट लोकांनी दिव्यांग बनत यात घुसखोरी केली आहे. ...
१८व्या शतकात युरोपमध्ये गुलाबी रंग हा उच्चवर्गीय स्त्रियांच्या फॅशनमध्ये लोकप्रिय होता. फ्रेंच किंग लुईस पंधरावा याच्या दरबारातही हा रंग खूप लोकप्रिय होता. ...
राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होत ...