या पानांना आयुर्वेदातही फार महत्व आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या पानांमध्ये असे अनेक तत्व असतात जे शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ...
वैभव नाईकांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा १०००० मतांनी पराभव केला होता. राज्यात वैभव नाईक जायंट कीलर ठरले होते. यावेळी नारायण राणे यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नाही, अशी शपथ घेतली होती. ...