आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
Post Office Scheme: गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी केवळ नुसती गुंतवणूक करणं पुरेसं नसतं, तर कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हेही खूप महत्त्वाचं असतं. ...