मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत सापडतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा गाळप हंगाम उत्तम चालला. देशात सर्वाधिक गाळपाचा मान महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीने मिळवला. ...
कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ...