Tata Group Stock: शेअर बाजारात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ५.२९ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं. या दरम्यान एलआयसीनं एका सरकारी कंपनीतील मोठा हिस्सा विकला. ...
माझ्या पक्षाच्या भुजबळांना तेव्हा मुख्यमंत्री करण्यापेक्षा गांधी-नेहरू विचारांचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते, असे पवार या मुलाखतीत सांगतात, तेव्हा त्यांच्या निर्णयाचा अर्थ नीटपणे लक्षात येतो. ...
मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे ...