खालिद यांनी या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ला दिलेल्या जबाबात शिसवे यांनी या होर्डिंगच्या मोठ्या आकाराबाबत आलेल्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही आणि त्यांनी होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीही तपासली नाही, असा दावा केला. ...
मुंबईतून रस्ते मार्गाने दिल्लीला १२ तासांत पोहोचणे शक्य होईल, असा दावा एनएचएआयकडून केला जात आहे. सध्या मुंबई - दिल्ली प्रवासासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागतो. ...