Mumbai Water Shortage: जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय; सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन ...
मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे. ...
Hyundai IPO: देशातील दिग्गज कार कंपन्यांपैकी असलेली ही कंपनी आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ही कंपनी आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११९ वा वर्धापन दिन दि. २६ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मराठी साहित्यविश्वाच्या या आधारवडाने दिलेल्या सुखद सावलीची चर्चा! ...