चंद्रपुरातील महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला लागलेले ग्रहण अनेक वर्षांनंतरही सुटू शकले नाही. घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट दिल्यानंतर मनपाने जागा दिली नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने ...
आंधळगाव येथील ग्रामपंचायत मोहाडी तालुक्यात एक प्रतिष्ठीत व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायतीत १५ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या असून ११ ग्रामपंचायत सदस्य ...
सन १९९२-९३ च्या परीक्षा प्रकरणाचे शुल्क भरले नसल्याचे पत्र न्यायालयात सादर केले. येथे २२ वर्षानंतर शिक्षण मंडळाला जाग आली असून वास्तविक शुल्क न भरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताच येत नाही. ...
पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या ...
विघ्नहर्ता, गणराया, गजानन, गणेश, गणपती असे एक ना अनेक नावे धारण केलेल्या गणपतीचा उत्सव गणेशचतूर्थीपासून सुरू झाला आहे. गणेशपुरातील सन्मित्र गणेश मंडळाने यावर्षी नागपूरच्या टेकडीच्या ...
मागील चार पिढ्यांपासून म्हणजे ७६ वर्षापासून भंडाऱ्यातील पातुरकर कुटुंबाकडे महालक्ष्मी प्रतिष्ठापणेची परंपरा सुरू आहे. चौथ्या पिढीकडूनही परंपरा कायम आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी ...
सांदवाळीतल्या मशरुम साथी खाल्ल्याने चार व्यक्तींना बाधा पोहचली तर दोघांनी साधा वास घेतल्याने उलटीचा त्रास सुरु झाला. बाधीतांना प्राथमिक उपचार आटोपून भंडारा येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
शिक्षक दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भाषणातून विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण संदेश देणार आहे. यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व शाळांना पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ...