लोकसभेतील अपयशानंतर महायुतीने विधानसभेत यश मिळवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
न्यायालय म्हणाले की, भ्रष्टाचार हा कर्करोगाप्रमाणे आहे. त्यामुळे • केवळ सामान्यांवरच परिणाम होत नाही, तर देशाची आर्थिक वाढ आणि नोकरशाहीची कार्यप्रणालीही बिघडत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करणे, हा एखाद्या संस्थेचा हेतू असू शकत नाही, असे म्हणणे कायद्याच्य ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते. ...