बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे ...
पश्चिम उपनगरांत सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, दिंडोशी, कांदिवली आणि गोरेगाव येथे सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना जवळच शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठाने ठाणे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ...
सीवूड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूला तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी काही महिन्यापूर्वी तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती. ...
आपल्याच खात्यातील अधिकारी व्यापाऱ्यांकडून हप्ते घेतात आणि व्यापारीही त्यांना हप्ते देतात, असा खळबळजनक गौप्यस्फोट अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी केला आहे. ...
ठाणे पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये पी.ई सोसायटीच्या न्यू गर्ल्स स्कूल शाळेच्या इमारतीचेदेखील नाव आल्याने आता शाळा प्रशासनाने ही इमारत पाडण्यास सुरु वात केली आहे. ...