पिपरी (मेघे) नजीकच्या गणेशपूर येथे रविवारी आलेल्या वादाळाने गावात थैमान घातले. वादळात गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले. यात एक गाय व दोन बैलही ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असन आगामी काळात विद्यापीठात सामुदायिक रेडियो, सामुदायिक महाविद्यालय आणि अँकेडमिक स्टॉफ कॉलेज सुरू करणार ...
प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय ...
येथील एका शेतकर्याच्या शेतात कृषी पंपाकरिता वीज जोडणी असताना कंपनीच्यावतीने त्या शेतकर्याला जोडणीकरिता पुन्हा डिमांड भरण्याचे फर्मान काढले आहे. हे फर्मान पाहून ...
कैरो : इजिप्तमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी लष्करप्रमुख अब्देल फतेह अल-सिसी हे ९६.९ टक्के मते मिळवून विजयी झाले असल्याचे देशाच्या निवडणूक आयोगाने घोषित केले. ...
ग्रामपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामसभेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे ग्राम सभेमध्ये जे निर्णय घेण्यात येतात ते मान्य करून गावाचा विकास साधला जातो व ग्रामसभेने घेतलेले निर्णय ...
दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. ...