गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला. ...
श्रीरामपूर : महाराष्ट्रात काँक्रिटची जंगले उभी राहत असतानाच परराज्यातील लोंढेच्या लोंढे मुंबई, पुण्यात येऊन स्थिरावत असल्याने निवासाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ...
अहमदनगर : लोकसहभाग कसा वाढवायचा, त्यासाठी आत्मसात करावे लागणारे तंत्र आणि काम टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या पंचसूत्रीचा कानमंत्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवसमाजसेवकांना दिला. ...