प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Samman Nidhi योजनेचा १७ वा हप्ता महिनाअखेर देण्याचे नियोजन असून, राज्यात आतापर्यंत ९० लाख २० हजार शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता केली आहे. ...
मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...
अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो. ...
अलिकडेच 'पंचायत ३' (Panchayat Web Series) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये सचिवजीची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार(Jitendra Kumar)ने आणि रिंकीची भूमिका संविका(Sanvika) ...
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...
Sugarcane Factory कारखान्यांनी २०२२-२३ व्या गळीत हंगामात घेतलेल्या उसाचे प्रतिटन ५० आणि १०० रुपयांप्रमाणे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. ...