शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. ...
दररोज चोरीच्या घटना घडूनही पोलीस चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहून नागरिक सतर्क झाले. मात्र पोलिसांना आपल्या अतिउत्साही कारभाराने नागरिकांच्या या सतर्कतेलाही सुरूंग लावला. ...
शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती. ...
शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी ...
दारव्हा नाका, लोहारा चौक येथील रेल्वे क्रॉसिंगवर रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या खड्यांमुळे अपघात होत आहेत. पावसाळ्यात हे अपघात आणखी वाढणार आहे. ...