भारताचा विकास होणे आवश्यक असून सक्षम भारताचा फायदा भूतान व सार्कमधील अन्य शेजारी राष्ट्रांनाच होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे. ...
गुरू एक प्रकारे फॅमिली डॉक्टर आहेत. जे मनाचा उपचार करतात. शरीर तर कधीमधी आजारी होते; परंतु मन सदैव आजारी राहते. याचे औषध गोळी नव्हे सद्गुरूची बोली होय. ...
मराठय़ांना 16 टक्के आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर लक्ष ठेवून घेण्यात आला आहे, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. ...
संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी नगर परिषदेने आरोग्य, वाहतूकव्यवस्था, वारकर्यांसाठी आवश्यक असणार्या पायाभूत सुविधा आदी बाबतची जय्यत तयारी केली आहे ...