एकीकडे कळमेश्वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे. ...
रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागणार आहे. यात कर्मचारी कमी पडले तर वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. ...
नक्षलवाद्यांचा ‘थिंक टँक’ मानला जाणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्या अटकेचा सूड उगविण्यासाठी नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करू ..... ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेसाठी काढलेल्या फेरनिविदा प्रक्रियेत देशपातळीवरील प्रतिसाद दिलेल्या तीनही कंपन्या पात्र ठरल्या आहेत. ...
शिवणगावातील पुनर्वसन यादीत निर्माण झालेला घोळ अद्यापही सुटलेला नाही. संपूर्ण गावाने यादीवरच आक्षेप घेतल्याने, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी निघण्याची चिन्हे सध्यातरी धूसर .... ...
सर्वच टीव्ही वाहिन्यांवर प्रसारित होणार्या निवडणूकपूर्व विश्लेषणाने व्यापारी जगतात उत्साहाचे वातावरण आहे. छोटे-मोठे उद्योगच नव्हे तर देशात किरकोळ व्यवसायात काही वर्षांपासून आलेली .. ...
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे. ...