अहमदनगर : तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर उपाध्यापक, पद्वीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्या ऐनवेळी थांबविण्याची वेळ आली होती. ...
कोतूळ / राजूर : विवाहितेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने आदिवासी समाजाने अंत्यविधी करण्यास नकार दिला. ...
अहमदनगर : सावली संस्थेत मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीवरुन बालकल्याण समितीने रिमांड होममध्ये स्थलांतरित केलेली बालके बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुन्हा ‘सावली’त दाखल झाली़ ...