सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे. ...
सुधारित वितरण क्षेत्र या योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू केले असून, या योजनेअंतर्गत ६० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असून यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अनोखा उमेदवार पाहायला मिळाला. ...