खरिपाची पेरणी तोंडावर आली आहे़ त्यासाठी लागणारी खते व बियाणे खरेदीकरिता पैसा जवळ नसल्याने काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जनावरे विक्री करण्याची वेळ आली आहे़ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ या वर्षी निकालात कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. ...
सर्वच प्रकाराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, शैक्षणिक, शेतीविषयक कामांसह विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आवश्यक सेवा देणाऱ्या दस्तलेखक व मुद्रांक विक्रे त्यांना तहसिल परिसरात बसायला जागा ...
आत्याच्या घरी राहून शिक्षण घेणारा जसवंतसिंग तारासिंग पवार हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आला आहे. ५०० पैकी ४९१ गुण त्याने मिळविले असून गुणांची टक्केवारी ९८.२० टक्के आहे. ...
संत गजानन महाराजांची पायी दिंडी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायदळ आषाढी वारी बरबडी (वर्धा) ते पंढरपूर या पालखीला वारकऱ्यांच्या साथीने सुरवात झाली. ...
समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे. ...
येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची ...
महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या जवाहर विहिरी व धडक सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या तालुक्यातील ६६ विहिरींच्या अपूर्ण बांधकामाला वाढीव ...
माळरानातील शेतात उडताना दिसणारे देवचिमण्यांचे थवे आता दृष्टीस पडत नाही. या लहानशा जीवाची कालौघात काहीली होत त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. पूर्वी घराच्या अंगणातही देवचिमण्यांचा वावर होता; ...