शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता यांनी मृत्यूला कवटाळल्याचं बोललं जात होतं. ...
MTNL-BSNL Merger : सरकार ३०,००० कोटी रुपयांच्या कर्जाच्या पुनर्रचनेला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे. त्यानंतर या कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व संपणार आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय होणार कर्मचाऱ्यांचं? ...
सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे व सध्याचे वातावरण हे रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
Hathras Stampede : सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबांबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...