भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण ...
मोहाडी तालुक्यातील खरीप हंगावर दुष्काळाची गळद छाया पसरलेली दिसत आहे. पाऊस बेपत्ता झाल्याने उन्हाचा चटका पऱ्ह्यांना बसला. आतातर फक्त पऱ्ह्यांचा वाळलेला कचराच परखणीत पाहावयास मिळत आहे. ...
तालुक्यातील जांभळी सडक येथे हातभट्टीची मोहफुलाची दारूविक्री अवैधरित्या पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. याची माहिती पोलिसांना देवूनही काहीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर महिलांनी ...
ईमेल आयडीला मोठे बक्षिस लागल्याचे आमीष दाखवून शहरातील उच्च विद्याविभुषीत डॉक्टराला महाठगांनी चक्क आठ लक्ष रुपयांनी गंडविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ...
यावर्षी पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेने महागड्या बियाणांची पेरणी केली. आता ती वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. ...