पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन ...
देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून ...
राज्य शासनाचा कोणताही विभाग कामच करीत नाही, अशी विरोधक टीका करीत असले तरी त्याला काही विभाग अपवाद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपात होणारा गैरव्यवहार थांबवण्यासाठी ...
मरियमनगर सिव्हील लाईन्स येथे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते १० वी १२ वीच्या परीक्षेत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
सक्करदरा, अजनी, कुही आणि हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील काही भागांना एकत्र करून हुडकेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आहे आणि या ठाण्याला सर्वाधिक क्षेत्रफळ असल्याचा मान मिळाला. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पहिल्याच केंद्रीय अर्थसंकल्पाचे पाऊल योग्य दिशेने पडल्याचे दिसून येत आहे. यात विकासाला चालना देण्याचा प्रयत्न झळकत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
मेळघाटातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबून पळविले जात असल्याचा प्रकार आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री १२ वाजता परतवाडा वाहतूक पोलिसांनी नागपूर नजीकच्या ...
नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या अनागोंदीची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून, खतरनाक आणि श्रीमंत कैद्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ...