११ जुलै १९८७ रोजी जगात ५ अब्जावे अपत्य जन्माला आले; तेव्हापासून हा दिवस विश्वलोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो. १९८७ ते २०११ पर्यंत विश्वलोकसंख्या २ अब्जाने वाढली. ...
मागासवर्गीय गटातील मुलांना शैक्षणिक शुल्काच्या सवलतीसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. प्रवेश घेतेवेळी उत्पन्न जर ४.५ लाखाच्या खाली असेल तर एकदा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठातील ‘मॉडेल कॉलेज’वरून निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला नाही. दोन्ही विद्यापीठांमधील वादात व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ...
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलभक्तीचे वातावरण आहे. उद्या श्री क्षेत्र पंढरपुरात तल्लीनतेने रंगणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या नामसंकीर्तन सोहळ्याच्या आषाढी ...
आॅनलाईन विक्रीवर जागरूकता आणून नागपुरातील व्यापाऱ्यांना ईबेच्या माध्यमातून आपला व्यवसाय जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज आहे. स्पर्धेत व्यापाऱ्यांसमोर येणारी आव्हाने ...
पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन ...
देशाच्या स्वातंत्र्याची ऐतिहासिक आठवण असलेला ‘जयस्तंभ’ रस्ते वाहतुकीला अडचण ठरत असल्याने हटविण्यात आला. रेल्वे स्टेशन चौकालगतच तो नव्याने उभारण्यात येणार असून ...
राज्य शासनाचा कोणताही विभाग कामच करीत नाही, अशी विरोधक टीका करीत असले तरी त्याला काही विभाग अपवाद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपात होणारा गैरव्यवहार थांबवण्यासाठी ...
मरियमनगर सिव्हील लाईन्स येथे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते १० वी १२ वीच्या परीक्षेत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...