सध्या पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. अनेकांनी अजूनही प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. पीक विमा काढताना काळजी घेणे आवश्यक असते. छोटीशी चूकही त्रासदायक ठरू शकते. कोणती? ते जाणून घेऊ ...
नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. ...
शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अ ...
Prataprao Jadhav : एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. ...