एखादी परीक्षा झाली अन् निकाल लागला म्हणजे सर्व सार्थकी लागले असे होत नाही. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता ...
रेल्वे दरवाढीच्या विरोधात शहर काँग्रेसच्यावतीने रविवारी व्हेरायटी चौकात निदर्शने केली. अता एनडीए सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करीत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
रिकाम्या प्लॉटवरील विद्युत पोल आणि विजेच्या तारा हटविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत दोन लाचखोर अधिकाऱ्यांना ...
यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत. ‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे ...
येथील भूमीशी, देवदेवतांशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा धनदांडग्यांनी येथील ग्रामस्थांच्या छाताडावर बसवून सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याचा घाट आघाडी सरकारने घातला आहे ...
जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात लक्षणीय सुधारणा झाली असून एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ९५६ झाली आहे. २०११ पासून राज्यात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. ...