सत्यपाल महाराज म्हणजे गवळण, गारुड, भजन, अभंग, अभिनय ते आत्ताच्या काळातला ‘लुंगी डान्स...गंदी बात...’ पर्यंतच्या गीतांचा उपयोग करुन प्रबोधन करणारे कीर्तनकार. त्यांना केवळ कीर्तनकारही म्हणता येत नाही. ...
जगात आजपर्यंत झालेली क्रांती कलावंतांशिवाय आणि कलेशिवाय झालेली नाही, हा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही गीत आणि कवितांनी रण माजविले तर नाट्य प्रयोगांनी समाजमन चेतविले. ...
‘स्टेम सेल थेरपी’वर संशोधन सुरू आहे. मात्र अस्थिरोगाच्या तीन महत्त्वाच्या भागांमध्ये याचे चांगले रिझल्ट समोर येत आहेत. या थेरपीमुळे दोन हाडांना जोडणारे सांध्यामधील ‘कार्टिलेज’ पुन्हा तयार ...
सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती ...
काही गीतांचे भावपूर्ण शब्द मनाच्या सांदीकोपऱ्यात कायम विसावलेले असतात. रुपेरी पडद्यावरील अशा गीतांच्या प्रसंगाच्या काही खास आठवणींशी श्रोत्यांचेही भावबंध अतूट जुळलेले असतात. ...
स्टार बसच्या वाढत्या अपघातामुळे सर्वसामान्यासाठी रस्त्यांवरून चालणे भीतीदायक झाले आहे. महाराज बाग रोडवर तर प्रवाशांना नेहमीच स्टार बसच्या धडकेला सामोरा जावे लागते. ...
शहरातील काही विशिष्ट चौकातील ट्रॅफिक सिग्नल काढून मेडिकल चौकाप्रमाणे गोलाकार आयलँड बांधण्यात यावे, अशा विनंतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत ...