शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम चरित्र ग्रंथाचे लेखन : जयसिंगराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 17:16 IST

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देजयसिंगराव पवार यांची माहितीश्री शाहू छत्रपती, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

श्री शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता होणाºया या समारंभासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या ग्रंथाबाबत माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी उत्तरेतून धावत आला. यानंतर संभाजीराजे, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी २७ वर्षे लढा दिला. यातील संभाजीराजेंची दखल इतिहासकारांनी घेतली. मात्र राजाराम महाराज आणि ताराराणी यांना उपेक्षित ठेवले.

दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठी हा गं्रथ लिहण्यात आला आहे. खानदेश बागलाणपासून जिंजी तंजावरपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजांश्ी लढाया केल्या आणि नेत्रदीपक विजय मिळवले. संभाजीराजांच्या हत्येनंतर दूर तामिळनाडूत जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन करून हा किल्ला ८ वर्षे लढवला.

अतिशय संकटाच्या काळामध्ये हिंमत न हारता दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणाºया राजाराम महाराजांच्या या चरित्रासाठी मराठीबरोबरच फारसी, इंग्रजी, फें्रच व पोर्तुगीज कागदपत्रांचा व ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे. १00 हून अधिक चित्रे, छायाचित्रे, नकाशे याचा या ग्रंथामध्ये समावेश करण्यात आला असल्याचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे विश्वस्त सुरेश शिप्पूरकर यांनी स्वागत केले. तर डॉ. मंजुश्री पवार यांनी आभार मानले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. विजय शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे, पृथ्वीराज पवार, पंडित कंदले उपस्थित होते.