शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

जगाला बुद्ध तत्त्वज्ञानाची गरज :डॉ सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:24 IST

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी ...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या संदेशाची आज गरज’ या विषयावर एक तासभर विचार मांडून श्रोत्याना

मंत्रमुग्ध केले.

या बेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. सीमा घोष, बुद्धवंदना डॉ. चंदन, प्रास्ताविक डॉ.व्ही.व्ही. गर्जे, प्राचार्य राव, डॉ. बी. डब्ल्यू गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

डॉक्टर सुभाष देसाई यांनी आपल्या व्याख्यानात ‘भारताच्या सद्य:स्थितीचा आढावा घेताना धर्म आणि जातीपातीमध्ये देश दुभंगला आहे, असे मत नोंदवले. अशावेळी साऱ्यांची मने जोडणारा, जाती-धर्माच्या पलीकडचा बुद्ध धर्म मार्गदर्शक ठरतो. गौतम बुद्धांनी एकही ओळ लिहिली नाही किंवा जाहीर व्याख्याने दिली नाहीत, पण वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते फिरत राहिले आणि आपल्या अनुभूतीवर आधारित संदेश देत राहिले त्यामुळेच दोन-अडीच हजार वर्षांनंतरही ते विचार टवटवीत आहेत. सारनाथला बुद्ध धर्मातील चार आर्य सत्ये आणि अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. तिथून बुद्धधम्माचे चक्र गतिमान झाले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणा याचा दिलेला संदेश आपण आचरणात आणण्याची गरज आहे’

राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.