शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

जगाला बुद्ध तत्त्वज्ञानाची गरज :डॉ सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:24 IST

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी ...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या संदेशाची आज गरज’ या विषयावर एक तासभर विचार मांडून श्रोत्याना

मंत्रमुग्ध केले.

या बेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. सीमा घोष, बुद्धवंदना डॉ. चंदन, प्रास्ताविक डॉ.व्ही.व्ही. गर्जे, प्राचार्य राव, डॉ. बी. डब्ल्यू गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

डॉक्टर सुभाष देसाई यांनी आपल्या व्याख्यानात ‘भारताच्या सद्य:स्थितीचा आढावा घेताना धर्म आणि जातीपातीमध्ये देश दुभंगला आहे, असे मत नोंदवले. अशावेळी साऱ्यांची मने जोडणारा, जाती-धर्माच्या पलीकडचा बुद्ध धर्म मार्गदर्शक ठरतो. गौतम बुद्धांनी एकही ओळ लिहिली नाही किंवा जाहीर व्याख्याने दिली नाहीत, पण वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत ते फिरत राहिले आणि आपल्या अनुभूतीवर आधारित संदेश देत राहिले त्यामुळेच दोन-अडीच हजार वर्षांनंतरही ते विचार टवटवीत आहेत. सारनाथला बुद्ध धर्मातील चार आर्य सत्ये आणि अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. तिथून बुद्धधम्माचे चक्र गतिमान झाले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणा याचा दिलेला संदेश आपण आचरणात आणण्याची गरज आहे’

राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.