शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:37 IST

निवडणूक बिनविरोध होणे लोकशाहीत योग्य नाही

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याचा विचार करण्याची मला गरज काय? अशी विचारणा करून आजपासून मेळावे सुरू झाले असून त्यातून जनतेच्या भावना समजावून घेता येतात, अशी माहिती शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शाहू छत्रपती म्हणाले, निवडणूक म्हटले की मेळावे बोलवावे लागतात, पहिला मेळावा आज बोलावला आहे. यातून लोकांच्या भावना कळतात आणि दिशा घेता येते. तो लोकशाहीचा एक भाग महायुतीकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे येत असून ‘राजे विरुद्ध राजे’ अशी लढाई होईल का? या प्रश्नांवर ते म्हणाले, तो विचार मला करायची आवश्यकता भासत नाही. तो विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत कितीही रिंगणात असू शकतात. तो लोकशाहीचा एक भाग आहे.चिन्ह आणि पक्ष तुम्हाला माहितीमहाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून आपण लढणार? यावर शाहू छत्रपती म्हणाले, माझा पक्ष व चिन्ह कोणते हे प्रसार माध्यमांना माहिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक