शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

विरोधक कोण याचा विचार करण्याची गरज काय, शाहू छत्रपतींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:37 IST

निवडणूक बिनविरोध होणे लोकशाहीत योग्य नाही

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याचा विचार करण्याची मला गरज काय? अशी विचारणा करून आजपासून मेळावे सुरू झाले असून त्यातून जनतेच्या भावना समजावून घेता येतात, अशी माहिती शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शाहू छत्रपती म्हणाले, निवडणूक म्हटले की मेळावे बोलवावे लागतात, पहिला मेळावा आज बोलावला आहे. यातून लोकांच्या भावना कळतात आणि दिशा घेता येते. तो लोकशाहीचा एक भाग महायुतीकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे येत असून ‘राजे विरुद्ध राजे’ अशी लढाई होईल का? या प्रश्नांवर ते म्हणाले, तो विचार मला करायची आवश्यकता भासत नाही. तो विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेत कितीही रिंगणात असू शकतात. तो लोकशाहीचा एक भाग आहे.चिन्ह आणि पक्ष तुम्हाला माहितीमहाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून आपण लढणार? यावर शाहू छत्रपती म्हणाले, माझा पक्ष व चिन्ह कोणते हे प्रसार माध्यमांना माहिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक