शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोल्हापुरातील पंचगंगा नदीमधील पाणीपातळी घटली; इचलकरंजीस होणारा उपसा बंद, पाण्यास काळपट रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:38 IST

इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंचगंगा नदीमधील पाणीपातळी कमी झाल्याने आणि पाण्यास काळपट रंग आल्याने महापालिकेच्या वतीने ...

इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंचगंगा नदीमधील पाणीपातळी कमी झाल्याने आणि पाण्यास काळपट रंग आल्याने महापालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उपसा रविवारपासून बंद करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे.शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पंचगंगा नदीमधील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याला काळपट रंग आला आहे. पंचगंगा नदीमधून रविवार, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून पाणी उपसा बंद करण्यात आला. जोपर्यंत पंचगंगा नदीतील पाण्याची किमान पातळी होत नाही, तोपर्यंत शहरासाठी होणारा पाणीउपसा बंदच ठेवण्यात येणार आहे. पंचगंगा नदीमध्ये पाणीपातळी सुस्थितीत ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागास महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरास कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पंचगंगा नदीवरून पाणी पूर्ववत उपसा होईतोपर्यंत आपणास मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिवटे यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी