शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

धामोड बंधाऱ्यावर पाणी ;२० गावांसह धामणीखोऱ्याचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:22 IST

धामोड परिसरात ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या पावसाने अक्षरश : थैमान घातले आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धामोड - धामोड परिसरात ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या पावसाने अक्षरश : थैमान घातले आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . या अतिवृष्टीन तुळशी धरणही आता १०० टक्के भरले असुन धरणातून तुळशी नदीपात्रात ४९४७ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे .परिणामी २००६ नंतर पहिल्यांदाच येथील धामोड - कुरणेवाडी दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे धामोड बाजारपेठेशी संपूर्णधामणीखोरा व परिसरातील २० गावांचा संपर्क तुटला आहे .          गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे . या परिसरातील केळोशी बु॥ , खामकरवाडी हे दोन लघू प्रकल्प अगोदरच 'ओव्हरफ्लो 'झाले आहेत . त्यामुळे खामकरवाडी प्रकल्पाचे अतिरीक्ततपाणी अगोदर पासुनच तुळशी नदीपात्रात तर केळोशीचे पाणी तुळशी जलाशयात मिसळत होते .सद्या तुळशी जलाशय ही १०० टक्के भरला आहे . त्यामुळे तुळशीचे पाणी ही आता नदीपात्रात आल्याने पूरस्थिती गंभीर बनली आहे . दुसरीकडे पाऊस ही धो- धो कोसळत असल्याने मंगळवारी सकाळी ७ .३० वाजल्या नंतर तुळशीतुन मोठया प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे .              कालच जलाशयातून २००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते . पण धरणात येणाऱ्या पाण्याचा 'फ्लो ' फारच वाढल्याने पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणातून ४९४७ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले असल्याचे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी सांगीतले . या वाढलेल्या पाण्याने सद्या धामोड येथील बंधारा पाण्याखाली जाऊन धामोडबाजारपेठेशी संपर्क तुटला आहे .

धरण इतिहासात २००५ला ३५२ मिली मिटर व त्यानंतर काल सोमवारी ३३५मिली मिटर एवढा उच्चांकी पाऊस नोंद झाला आहे. दुपारी दोन नंतर पाऊस वाढल्याने चांदे , कोते, धामोड- नऊनंबर ,लाडवाडी -कोते या पूलांवरती ही पाणी आले होते . 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर