शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

विशाळगड जाळपोळ प्रकरण: कोल्हापुरात उद्या शिवशाहू सद्भावना रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:35 IST

कोल्हापूर : विशाळगडाजवळील गजापूर येथे झालेल्या हिंसाचार जाळपोळीमुळे लोकशाही विचारांना गालबोट लागले असून जनतेला शांततेचे आवाहन करण्यासाठी इंडिया आघाडी ...

कोल्हापूर : विशाळगडाजवळील गजापूर येथे झालेल्या हिंसाचार जाळपोळीमुळे लोकशाही विचारांना गालबोट लागले असून जनतेला शांततेचे आवाहन करण्यासाठी इंडिया आघाडी व शाहूप्रेमींच्यावतीने उद्या गुरुवारी (दि.१८) दुपारी चार वाजता शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची कोल्हापूर ही भूमी आहे. या भूमीवर धार्मिक द्वेष पसरवत अशांतता माजवणाऱ्यांचा उन्माद खपवून घेतला जाणार नाही. कोल्हापुरात शाहू महाराजांचा विचार हा जनतेने केंद्रस्थानी मानला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचाराच्या जनतेने विशाळगडच्या घटनेचा निषेध केला असून शांततेचे आवाहन करण्यासाठी शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात येईल. शाहू समाधिस्थळ ते शिवाजी पुतळा अशी ही रॅली निघेल. यामध्ये कोल्हापुरातील सर्व नागरिकांनी जात, धर्म, पंथ, संघटना, गट, तट विसरून शाहू महाराजांच्या विचारांसाठी एकत्र येत रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर