शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : अज्ञाताने चहाची टपरी पेटवली, चाळीस हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 15:51 IST

मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देअज्ञाताने चहाची टपरी पेटवलीचाळीस हजार रुपयांचे नुकसान

कोल्हापूर : मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.गितांजली युवराज अहीरेकर (वय ३५, रा. भुईराज हौसिंग सोसायटी, मार्केट यार्ड) यांची घरची परिस्थिती बेताची आहे. पती आणि त्या गेली सहा वर्ष ते मार्केट यार्डसमोर चहागाडी चालवितात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह भागवितात. सोमवारी रात्री त्यांची चहागाडीला आग लागून खाक झाली. त्यामध्ये गॅस शेगडी, सिलेंडर, किराणा साहित्य होते.

सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. अहीरेकर कुटूंबियांचा कोणाशी वाद नाही, तरीही चहागाडी पेटली कशी अशी शंका त्यांना आली. त्यांच्या समोर महालक्ष्मी मोटर्स कंपनीचे कार्यालयत आहे.

तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रात्री पावणेबाराच्या सुमारास दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी चहागाडी पेटवून पळून गेलेचे दिसत आहे. त्यानुसार अहीरेकर यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. ‘त्या’ दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा