शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

Kolhapur News | उसाचा पाला पेटवत असताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 00:00 IST

पांडुरंग भाऊ पाटील (८०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

राजेंद्र पाटील

भोगावती: स्वतःच्या शेतातील तुटून गेलेल्या उसाचा पाला पेटवत असताना उग्ररूप धारण केलेल्या आगीत मेंढपाळाच्या बकऱ्यांना वाचवता वाचता शेतकऱ्याचा मात्र घोरपडून मृत्यू झाला आहे. बेले (ता. करवीर)येथील पांडुरंग भाऊ पाटील (वय ८०)असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पांडुरंग पाटील हे  गावातील त्यांच्या 'छतरी' या  शेतात उसाचा पाला पेटविण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता गेले होते.पाला पेटवत असताना शेताच्या सर्व बाजूनी आग लागून उग्ररूप धारण केले.त्यांच्या शेताच्या शेजारील शेतात मेंढरे बसवली होती.आग तिकडे जाऊन काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घातला आणि ती आग विझवली मात्र त्या जळातून त्यांना बाहेर पडता आले नाही.त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्य झाला.शेताकडे गेलेल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याने ही दुर्घटना पाहिली त्यांनी तात्काळ गावातील लोकांना घटनेची माहिती दिली व पांडुरंग पाटील यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पांडुरंग पाटील हे गावातील प्रगतशील शेतकरी होते.अतिशय कष्टातून त्यांनी संसार उभा केला होता.त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्यात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी