शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

Kolhapur News | उसाचा पाला पेटवत असताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 00:00 IST

पांडुरंग भाऊ पाटील (८०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

राजेंद्र पाटील

भोगावती: स्वतःच्या शेतातील तुटून गेलेल्या उसाचा पाला पेटवत असताना उग्ररूप धारण केलेल्या आगीत मेंढपाळाच्या बकऱ्यांना वाचवता वाचता शेतकऱ्याचा मात्र घोरपडून मृत्यू झाला आहे. बेले (ता. करवीर)येथील पांडुरंग भाऊ पाटील (वय ८०)असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पांडुरंग पाटील हे  गावातील त्यांच्या 'छतरी' या  शेतात उसाचा पाला पेटविण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता गेले होते.पाला पेटवत असताना शेताच्या सर्व बाजूनी आग लागून उग्ररूप धारण केले.त्यांच्या शेताच्या शेजारील शेतात मेंढरे बसवली होती.आग तिकडे जाऊन काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घातला आणि ती आग विझवली मात्र त्या जळातून त्यांना बाहेर पडता आले नाही.त्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्य झाला.शेताकडे गेलेल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याने ही दुर्घटना पाहिली त्यांनी तात्काळ गावातील लोकांना घटनेची माहिती दिली व पांडुरंग पाटील यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पांडुरंग पाटील हे गावातील प्रगतशील शेतकरी होते.अतिशय कष्टातून त्यांनी संसार उभा केला होता.त्यांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्यात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी