शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

बंधुप्रेम!, फक्त पाच मिनिटं, अन् दोघा भावांची चटका लावणारी एक्झिट; कोल्हापुरातील ठिकपुर्लीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 19:51 IST

चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा

व्ही. जे.साबळेतुरंबे (कोल्हापूर): दोन भावांमध्ये अतूट प्रेम, जिव्हाळ्याचे नाते आणि बंधुभाव ही आजच्या युगात दुरापास्त असलेली गोष्ट. मात्र एकमेकाला आयुष्यभर साथ देणारे भाऊ एकाच दिवशी साथ सोडून गेल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत  घडली. विलास बाबुराव भंडारी (वय-८१) आणि जयसिंग बाबुराव भंडारी (६३) या सख्य्या भावांनी अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. अन् अख्ख गाव हळहळल. अखेरच्या श्वासापर्यंत या दोघा भावांनी आपला बंधुभाव जपला अन् शेवटच्या क्षणीही एकमेकांची साथ सोडली नाही असाच हा प्रसंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.जमिनीचे वाद असो व्वा किरकोळ कारणावरुनही भावा-भावांमध्ये वाद असल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. यातून अगदी हाणामारी अन् खून देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, भंडारी बंधू याला अपवाद आहेत. आजच्या या युगातही या सगळ्याला बगल देत भंडारी कुटुंबियातील हे चौघे भाऊ खडतर परिस्थितीतही गुण्यागोविंदाने राहत. यातील दोघा भावांची शनिवारी (दि.८) अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने झालेली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.ठिकपुर्ली येथील विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंजत कापड व्यवसायात जम बसवला होता. व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नव्हती. चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जयसिंग यांचे आकस्मित निधन झाले. भावाच्या निधनाचा धक्का बसून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने थोरले बंधू विलास यांनीही जगाचा निरोप घेतला. अगदी जन्मभर एकमेकांशी जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावाने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू