शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बंधुप्रेम!, फक्त पाच मिनिटं, अन् दोघा भावांची चटका लावणारी एक्झिट; कोल्हापुरातील ठिकपुर्लीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 19:51 IST

चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा

व्ही. जे.साबळेतुरंबे (कोल्हापूर): दोन भावांमध्ये अतूट प्रेम, जिव्हाळ्याचे नाते आणि बंधुभाव ही आजच्या युगात दुरापास्त असलेली गोष्ट. मात्र एकमेकाला आयुष्यभर साथ देणारे भाऊ एकाच दिवशी साथ सोडून गेल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत  घडली. विलास बाबुराव भंडारी (वय-८१) आणि जयसिंग बाबुराव भंडारी (६३) या सख्य्या भावांनी अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. अन् अख्ख गाव हळहळल. अखेरच्या श्वासापर्यंत या दोघा भावांनी आपला बंधुभाव जपला अन् शेवटच्या क्षणीही एकमेकांची साथ सोडली नाही असाच हा प्रसंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.जमिनीचे वाद असो व्वा किरकोळ कारणावरुनही भावा-भावांमध्ये वाद असल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. यातून अगदी हाणामारी अन् खून देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, भंडारी बंधू याला अपवाद आहेत. आजच्या या युगातही या सगळ्याला बगल देत भंडारी कुटुंबियातील हे चौघे भाऊ खडतर परिस्थितीतही गुण्यागोविंदाने राहत. यातील दोघा भावांची शनिवारी (दि.८) अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने झालेली एक्झिट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.ठिकपुर्ली येथील विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंजत कापड व्यवसायात जम बसवला होता. व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी एकत्र कुटुंबाची नाळ कधीही तुटू दिली नव्हती. चौघा भावांचा जिव्हाळा हा परिसरात चर्चेचा विषय असायचा. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास जयसिंग यांचे आकस्मित निधन झाले. भावाच्या निधनाचा धक्का बसून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने थोरले बंधू विलास यांनीही जगाचा निरोप घेतला. अगदी जन्मभर एकमेकांशी जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावाने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू