शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:00 AM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचाच वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दि. ४ मे १९४० रोजी पहिल्या विमानाचे टेक आॅफ केले. पहिल्या विमानातून शाहूपुरीतील रहिवासी उद्योजक शिवलाल ब्रदर्स यांनी प्रवास केला. ‘बॉम्बे टू कोल्हापूर’ या पहिल्या विमानातून पत्रव्यवहारही करण्यात आला. नवीन विमानसेवा सुरू झाल्यास त्यातून टपाल पाठविणे आणि त्यावर ‘फर्स्ट फ्लाईट’ असा उल्लेख करण्याची पद्धत होती. विकासाची दूरदृष्टी असल्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळे मिळाली. खºया अर्थाने कोल्हापूर ग्लोबल झाले. या विमानसेवेमुळे जिल्ह्णाचा विकास सुरू झाला. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. ती आता लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सरकार कृतज्ञता व्यक्त करीलचकेंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देऊन सरकार त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीलच. यासाठी राज्य सरकारच्या वतीने लागणारी प्रशासकीय मंजुरीची प्रक्रियाही लवकरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर