शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोल्हापुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू?, उलटसुलट चर्चा; आरोग्य विभागाने शक्यता फेटाळून लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:00 IST

साके : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभरात लक्ष्मी शिवाजी ...

साके : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभरात लक्ष्मी शिवाजी पाटील (वय ५४), साताप्पा भाऊ पाटील (वय ५२), जनाबाई विठ्ठल कांबळे (वय ८०) या तिघांचा मृत्यू झाला. नेमका मृत्यू उष्माघाताने का इतर आजाराने, यावरून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळून लावली.लक्ष्मी शिवाजी पाटील या शेतावर कामासाठी गेल्या होत्या. दिवसभर त्यांनी शेतामध्ये काम केल्यानंतर त्या भरपूर पाणी पिल्यामुळे चक्कर येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

सातापा भाऊ पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात दाखल करताना उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनाबाई विठ्ठल कांबळे यांनाही धाप लागल्यामुळे दवाखान्यात दाखल केले होते. त्यांचाही मृत्यू झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर