शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा, तुटपुंज्या तरतुदी; जलसिंचन योजनांना तरतुदी नाहीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:06 IST

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही

कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्रासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. बजेटमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील विकास प्रकल्प कागदावरच राहणार आहेत. यामुळे विकासाची गतीही मंदावणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांना तरतुदी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, शहरातील व जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सव निधी यासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.सांगली, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील पाटबंधारे प्रकल्प, जलसिंचन योजनांसाठीही काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी अर्थसंकल्पात दक्षिण महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे.

कोल्हापूरला हे मिळाले

  • जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी ५० कोटी
  • कोल्हापूर आणि गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी.
  • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टरची घोषणा
  • कोल्हापूर आणि ठाणे येथे अत्याधुनिक मनोरुग्णालयासाठी ८५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • चंदगड, आजरा येथे काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योग उभारणार

सांगलीला हे मिळाले

  • सांगली येथे नाट्यगृह बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद

साताऱ्याला हे मिळाले

  • सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामाला गती देणार
  • वाई येथील विश्वकोश इमारत बांधकामाला गती देणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा